मुंबई (4 जून 2026) : उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीकेचे बाण चालवले आहेत. देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार आहे, त्या अनुषंगाने ते काम करत आहेत. एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ आहे, या देशात फक्त आमचाच पक्ष राहील, आमचाच पक्ष राज्य करेल, या धोरणाने काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
काय म्हणाले खासदार राऊत ?
संजय राऊत म्हण...